Tuesday, 30 June 2020

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठ पॉजिटीव्ह





उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात  उमरगा तालुक्यातील पाच, परंडा तालुक्यातील  २ आणि उस्मानाबाद तालुक्यातील एक असा समावेश आहे. आज ३०  जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 112  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ  पॉजिटीव्ह 94  निगेटिव्ह, 10 INconclusive रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णामध्ये उमरगा शहरातील चार आणि  उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील एक, उस्मानाबाद तालुक्यातील नागोबा वाडी येथील एक , परंडा तालुक्यातील नालगाव एक आणि आसू येथील एक असा समावेश आहे. 

कोरोना बाधित रुग्ण - 228 

बरे झालेलं रुग्ण - 173 

मृत्यू - 11 

ऍक्टिव्ह रुग्ण 44


औषधीय गुणों से युक्त : जामुन

🌹औषधीय गुणों से युक्त : जामुन🌹

औषधीय गुणों से युक्त जामुन का फल शीतल, रुक्ष तथा कफ-पित्तशामक होता है | इसमें लौह तत्त्व,औषधीय गुणों से युक्त जामुन का फल शीतल, रुक्ष तथा कफ-पित्तशामक होता है |इसमें लौह तत्त्व, फॉलिक एसिड, विटामिन ‘बी’ व ‘सी’  पर्याप्त मात्रा में पाये जाते हैं | 

जामुन ह्रदय के लिए एवं रक्ताल्पता, पेशाब की जलन, अपच, दस्त, पेचिश, संग्रहणी, पथरी, रक्तपित्त, रक्तदोष आदि में लाभदायी है | मधुमेह (diabetes) के लिए यह वरदानस्वरुप माना जाता है |

जामुन की छाल, गुठलियों और पत्तों का भी औषधीय रूप में उपयोग किया उपयोग किया जाता है | इसके कोमल पत्तों का २० मि.ली. रस निकालकर उसमें थोड़ी मिश्री मिला के पीने से खूनी बवासीर में खून गिरना बंद होता है | प्रयोग के दौरान लाल मिर्च व खटाई का सेवन न करें |

🌹जामुन का गुणकारी औषधीय पेय

अच्छे पके जामुनों के १ लीटर रस में १ कि.ग्रा. मिश्री मिलाकर उबालें | एक तार की चाशनी बन जाय तो छान के बोतल में भर लें | १० से २५ मि.ली. पेय को दस्त, संग्रहणी, उलटी, जी मिचलाना, गले की सूजन आदि तकलीफों में पानी के साथ तथा अत्यधिक मासिक स्त्राव, प्रमेह, सूजाक, खूनी बवासीर आदि में मक्खन के साथ लेने से उत्तम लाभ होता है |

🌹गुठलियों के भी बेहतरीन लाभ🌹

जामुन की गुठलियों के चूर्ण में ऐसे-ऐसे औषधीय गुण हैं जो उसके फल में भी नहीं हैं | जामुन की गुठलियों को सूखा के उनका चूर्ण बना लें अथवा यह तैयार चूर्ण आयुर्वेदिक औषधियों की दूकान पर भी मिलता है | यह विभिन्न रोगों में लाभदायी है :

१] स्वप्नदोष : २-३ ग्राम चूर्ण सुबह-शाम पानी के साथ लेने से स्वप्नदोष ठीक होता हैं |

२] श्वेतप्रदर:  २ ग्राम चूर्ण चावल की धोवन या चावल के पानी के साथ दिन में २ बार लेने से श्वेतप्रदर में लाभ होता है |

३] मधुमेह व बार-बार लगनेवाली प्यास : २-३ ग्राम चूर्ण पानी के साथ दिन में २-३ बार लेने से इन रोगों में लाभ होता है |

४] नींद में बिस्तर गीला करना (nocturnal enuresis): रात्रि को सोते समय १ ग्राम चूर्ण पानी के साथ देने से लाभ होता है |

५] दस्त:  ५-७ ग्राम चूर्ण को छाछ के साथ दिन में २ बार लेने से लाभ होता है |


🔹सावधानियाँ : १] अधिक मात्रा में जामुन न खायें अन्यथा शरीर में जकड़ाहट तथा बुखार हो सकता है |

२] भोजन के पूर्व या खाली पेट जामुन खाने से वात की वृद्धि तथा अफरा होता है | अत:भोजन के पश्चात अन्न का पाचन हो जाने पर (भोजन के तुरंत बाद फल नहीं खाने चाहिए) नमक (यथासम्भव सेंधा नमक ) और काली मिर्च के चूर्ण के साथ इन्हें थोड़ी मात्रा में खाना चाहिए | इससे इनका वातवर्धक दोष कम हो जाता है |

अंजीर फळाचे फायदे




उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. 



उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असतात. अंजीर या फळातून शरीराला 



लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा ही 



भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर हे फळ खायला थंड व पचायला जड 



असतात. यां फळाच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच या 



फळातील औषधीगुणांमुळे पित्त विकार, रक्तविकार, व वात ही दूर होतात. 



अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-



संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा यामुळे तुम्हाला



 या त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक 



थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून



 तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. 



अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात.



 त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम 



पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर



 निरोगी नक्कीच बनते. अंजीर हे फळ खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी



 होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी



 होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे.



 म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे



 पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.




उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एक रुग्ण दगावला

उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एक रुग्ण दगावला 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेला एक कोरोनाग्रस्त वृद्धाचा  मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १० जण दगावले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१७ जणांना कोरोनाने घेरले आहे. पैकी १६८ बरे झाले असले तरी आतापर्यंत ११ जणांना कोरोनाने कवेत घेतले आहे. तुळजापूर शहरातील एक ७२ वर्षीय रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मरण पावला. त्यास मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्ण - २१७ 
बरे झालेलं रुग्ण - १६८ 
मृत्यू - १०
ऍक्टिव्ह रुग्ण ३९

Monday, 29 June 2020

उस्मानाबाद - सात पॉसिटीव्ह, एक अनिर्णित व एक rejected व 50 negative

दि. 29/6/2020.रोजी सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 59 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सात  पॉसिटीव्ह, एक  अनिर्णित व एक rejected व 50 negative असा आहे.


पॉसिटीव्ह पेशंट-

2 तुळजापूर तालुका, 2 पेशंट बालाजी नगर उमरगा, 3 पेशंट MIDC उस्मानाबाद. सर्व पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत.

Total cases 217.

Discharge    168.

Death               10.

Active patients 39.

Sunday, 28 June 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात तीन पॉजिटीव्ह

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन पॉजिटीव्ह 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या २०९ आणि ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३४  झाली आहे.आज २८ जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून ५८  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून तीन  पॉजिटीव्ह  व ५५ निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.पॉजिटीव्ह तीन रुग्णापैकी दोन रुग्ण ईडा ता. भूम आणि एक रुग्ण नालगाव ता. परंडा येथील आहेत. सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातकोरोना बाधित रुग्ण - २०९

बरे झालेलं रुग्ण - १६६

मृत्यू - ९

ऍक्टिव्ह रुग्ण  ३४


Saturday, 27 June 2020

कोरोना -उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठ रूग्ण कोरोना पाॅजिटीव


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील चार आणि दोन उस्मानाबाद आणि उमरगा आणि वाशी येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे. आज २७ जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 64 स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते.


सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉजिटीव्ह , चार inconclusive व 52 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. दोन रुग्ण हंगरगा ता. तुळजापूर, एक रुग्ण  सलगरा (दिवटी ) ता. तुळजापूर, येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. एक रुग्ण  प्रॉपर तुळजापूर येथील आहे. असे एकूण चाररुग्ण  तुळजापूर तालुक्यातील आहेत. दोन रुग्ण एमआयडीसी ,  उस्मानाबाद येथील आहेत. एक रुग्ण  बालाजी नगर,  उमरगा येथील व एक रुग्ण  वाशी येथील असून तो बाहेर देशातून आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण - २०६

 बरे झालेलं रुग्ण - १५९

 मृत्यू - ९ 

ऍक्टिव्ह रुग्ण ३८ 


कुळीथ( हुलगे) आरोग्यासाठी फायदे

कुळीथ एक उत्तम ,पौष्टिक औषधी,धान्य आहे,पारंपारिक आयुर्वेदिक 

पाकक्रुतीत कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणून वापरले जाते.कुळीथ

 चवीला गोड,तुरट,व उष्ण असतात, पचायला हलके असतात,कुळिथ हे

 प्रथिने व इतर पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे,हे लोह, माॅलिब्डेनम व

 कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहे.खरं तर स्थूल व्यक्तीसाठी हे फायद्याचे 

कडधान्य आहे.यात सर्वात कमी चरबी व चोथा अधिक असल्याने याच्या 

 सेवनाने वेगाने वजन,मेद कमी होतो.काविळीत याचे भरपुर सेवन करावे.

 सर्व  प्रकारच्या युरिन,मूत्राशयाच्या विकारांवर कुळीथाचा काढा करून

 पिण्यास द्यावा.लवकर गुण येतो.बाळंतिणीला दूध भरपूर येण्यासाठी

 याचा काढा देतात, कुळीथ हे वातघ्न,कफघ्न आहे,याचे सार रोगी

 माणसास पथ्यकार आहे.शरिराच्या कोणत्याही सूजेवर कुळीथाचा

 उपयोग होतो.तीव्र ज्वर असल्यास कुळीथाचा गरम काढा,सूप  रुग्णास

 पिण्यास दिल्याने त्वरीत ताप उतरून त्याला हुशारी येते,कुळीथाचे पीठ

 उटण्यासारखे शरिराला आंघोळीच्या वेळेस चोळले तर वेगाने चरबी कमी

 होते.मुतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांसोबत कुळीथाचे सूप

 द्यावे पोटात होणारी वेदना ( रीनल कोलिक) कमी होते.पोटात वात धरणे,

 पोट दुखणे,फुगल्यासारखे वाटणे यावर याचा काढा उपयोगी आहे. 

पोटातील जंत,कृमी सेवनाने नष्ट होतात.त्वचेची आग,पुरळ,फोड,याकरता

 याचे चूर्ण पाण्यासोबत घ्यावे,चेहरा उजळण्याकरता, मुलायम,सुंदर 

करण्याकरता याची पेस्ट करून लावावी.कुळीथ हे फेरूलिक,

 क्लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टिअन,व माल्विडिन 

वनस्पतीजन्य रसायनयुक्त आहे. त्यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना 

अटकाव करते व वजन कमी करते.कुळीथाच्या नियमित सेवनाने 

कोलेस्ट्रोलचे प्रमाण घटवून हार्ट अटॅक धोके टाळता येतात.यात फायबर

 विपुल असल्याने बद्धकोष्ठ,मुळव्याध,बवासिर हे आजार होत नाही.

 मधुमेहींनाही  उपयोगा आहे,आयुर्वेदात कुळीथ डोळ्यांना हितकर

 सांगितले आहे.कुळीथातले लोह शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण

 वाढवते.वरिल सर्व फायदे लक्षात घेता,इतर धान्ये,व कडधान्ये आपण

 नियमित खातो,तसेच कुळीथाला देखील प्राधान्य देऊन आपल्या

 आहारात जागा द्यावी.जेणेकरून उत्तम स्वास्थ राहील.


टोन्सिल - लक्षण,कारण और उपाय

टोन्सिल ...


 टोन्सिल (tonsils) हमारे शरीर में पहले से ही मौजूद होता है, यह हमारे जीभ के पीछे की भाग से सटा हुआ होता है | यह हमारे गले में जहा पर नाक का छिद्र तथा मुख का छिद्र मिलता है, ठीक वही पर जीभ के पिछले भाग से जुडा हुआ स्थित पाया जाता है | सामान्य अवस्था में टोन्सिल से किसी भी तरह का परेशानी नहीं होती है | परन्तु अगर किसी कारण वास इसमें संक्रमण हो जाये या इसमें सुजन आ जाये तो इससे काफी दर्द होता है | दर्द के कारण कभी कभी खाना खाने में एवं मुह को खुलने में काफी तकलीफ होने लगता है |



 टोन्सिल के लक्षण / Tonsils ke lakshan


 गले में खरास महसूस होना |

 कंठ में तेज दर्द रहना |

 कान के निचले भाग में भी दर्द रहता है |

 दर्द के कारण बुखार भी रहता है |

 शरीर में कमजोरी लगने लगती है |


 टोन्सिल होने के कारण


 ठण्ड मौसम के कारण |

 ठंडी चीज के सेवन करने से |

 किसी तरह के virus या becteria के कारण हमारे गले में संक्रमण होने से |

 ice cream खाने या ठंडी शीतल पेय को पिने से |

 शर्दी जुकाम के कारण भी टोन्सिल होने लगता है |

टोन्सिल का उपचार...


1) दूध, हल्दी, एवं गोलकी (milk, turmeric and papper mint powder) –

दूध हल्दी एवं गोलकी का मिश्रण बना कर पिने से बुखार गले का दर्द और सुजन कम होने लगता है | इसी वजह से इस मिश्रण का इस्तेमाल टोन्सिल होने पर किया जाता है | क्योकि टोन्सिल होने पर बुखार दर्द और सुजन होने लगता है |

 एक ग्लास में गर्म दूध ले |

 उस दूध में आधा चम्मच हल्दी का powder तथा आधा चम्मच गोलकी का powder को मिलाकर घोल दे |

 रोजाना रात में सोने से पहले उस दूध को पिये


2) नीबूं और शहद ( lemon and honey ) – नीबूं और honey में नमक मिला कर सेवन करने से गले की सुजन भी कम होता है, साथ में गले का खरास भी दूर होता है |

 एक ग्लास गर्म पानी ले |

 उसमे एक नीबूं को काट कर उसके आधे भाग से रस को गर्म पानी में निचोड़ दे |

 फिर उस गर्म पानी में 2 से 3 चम्मच शहद को मिला दे |

 रोजाना दिन में तीन (3) बार उस घोल को एक सप्ताह तक सेवन करे |


3) गाजर (carrot) – 

गाजर में कारोतें नाम की gradients होते है जिसके कारण गाजर का रंग लाल होता है | गाजर में पाए जाने वाले यह gradients antitoxicant होते है | गाजर के सेवन से गले में होने वाले संक्रमण से बचा जा सकता है | जो टोन्सिल (tonsil) होने से भी बचाता है |

 2 से तीन गाजर को juice बना कर रोजाना दिन में तीन बार पिये |


3) चुकुन्दर (beet juice) –

beet में भी toxic agents पाए जाते है | जो virus तथा बेक्टेरिया से होने वाले संक्रमण से बचाता है |

beet का इस्तेमाल भी juice बनाकर किया जा सकता है |


4) गर्म पानी से गर्गिल (gargil with luke warm water) – 

रोजाना सुबह उठ कर एक ग्लास हलके गर्म पानी में एक चम्मच नमक मिला कर गर्गिल करने से भी tonsil का सुजन कम होने लगता है |


》 क्या न करे (kya na kare)

अगर आपको tonsil हुआ हो तो कुछ बातो का खास ध्यान रखना काफी आवाश्यक हो जाता है, जैसे-


● दही , मलाई वाली दूध आदि का सेवन न करे |

मसालेदार खाना , तला हुआ चीजो को खाने से परहेज करे |

● अगर आपको tonsil की परेशानी है तो आप धुम्रपान न करे तो बेहतर होगा |

● किसी भी प्रकार की ठंडी चीजो का सेवन करने से बचने की कोशिस करनी चाहिए |

Friday, 26 June 2020

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात कोणते आजार उद्भवू शकतात?


👉 योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते तसेच शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास देखील मदत होते.



पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून आपले शरीर वाचू शकते. मात्र कमी पाण्यामुळे आपल्या शरीरात विविध आजार उद्भवू शकतात. त्याबाबत पाहुयात... 


1) *पोटाची तक्रार* : कमी पाणी प्यायल्याने डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच अपचन, पोटात दुखणे असेही आजार होऊ शकतात. 


2) *थकवा* : कमी पाण्यामुळे शरीराला थकवा येऊन शरीरातील एनर्जी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच डोकेदुखी, ताण, गोंधळलेपणा, अस्वस्थता या सारख्या समस्या डोके वर काढू शकतात.


3) *हदयरोगाची समस्या* : शरीरात पाण्याच्या कमतरतेने डिहाड्रेशन होऊन शरीरातील रक्त गोठू शकते. ज्यामुळे रक्त प्रवाहामध्ये बाधा येवून हदयरोगाच्या तक्रारी निर्माण होवू शकतात.


4) *चेहऱ्यावरील समस्या* : चेहऱ्यावरील सुंदरता ही पाण्याच्या मात्रेवर टिकून असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. याने चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.


5) *लठ्ठपणाची समस्या* : पाणी कमी प्यायल्याने आपल्या शरीराचे वजन वाढून लठ्ठपणाचे विकार होऊ शकतात.


*टीप* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

बहुगुणी उंबर (औदुंबर )

 उंबर..( औदुंबर )

.... उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरूंचा वास असतो.

 असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच 

 उंबराच्या वृक्षाला अध्यात्मिक महत्त्व आहे...

 तेव्हा हा वृक्ष आपल्याला अमाप अशी निसर्गदत्त औषध   


 योजना बहाल करतो...... उंबराच्या  सालीचा काढा 

 करून त्यात वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे.

 कँसर सारख्या रूग्णाच्या अंगाचा जो दाह होतो त्यावर

 आराम पडतो.दिवसातून तिनदा घ्यावे औंदुबरावलेह हे

 प्रसिध्द औषध पित्तज विकारांवर प्रसिद्ध आहे.जखम

 झाल्यास, याच काढ्याने धुतल्यास ती वेगाने बरी होते.

 अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा 

घ्यावा.गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर,

 श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल तर सालीचा

 काढा  पोटातून देतात.गर्भपात होउ नये म्हणून,गर्भाचे

 नीट पोषण व्हावे म्हणून, याच्या सालीचा काढा

 घेतात.उचकीवर उंबराच्या फळाचा रस घेतल्यास 

थांबते.भस्मक नावाचा रोग आहे. त्यात सारखी भूक 

 लागते. पोट भरल्याची जाणिव होत नाही. तेव्हा

 उंबराची साल दुधात घोटून द्यावी.काविळीत उंबराचे

 पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.ज्वरदाह, तीव्र

 तापात, पिकलेले उंबर द्यावे.गोवर,कांजण्या, अतिसार,

 उन्हाळी, मधुमेह या सर्व रोगांवर उंबराचे फळ,पाने,फूले

 उपयोगात आणली जातात.किटकदंश, विंचूदंश 

झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास दाह, वेदना 

कमी होतात.तोंडातले अल्सर , व्रण, छाले, यावर 

उंबराच्या पानावर असे बुडबूडे( मोख)  वर दिसतात. ते

 काढून त्याची चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे.

तोंडाचा दाह कमी होतो.अंगात उष्णता, कडकी

 असल्यास उंबराची दोन फळे रोज खावीत

 खडिसाखरेसोबत.. निघून जाते.तृष्णेचा आजार बरा

 होतो.जेव्हा खूप तहान- तहान होते,जीव कासावीस

 होतो.तेव्हा उंबराची साल वा  कच्ची फळे पाण्यात 

कुस्करुन सरबत करून द्यावे.डांग्या खोकल्यावर 

उंबराचा चिक टाळूवर लावावा.ताबडतोब थांबतो. 

किडनि स्टोन ( मूत्रखडा)याकरता उपाय उंबराच्या

 झाडाच्या खोडाला खाच  द्यावी व तिथेच एक भांडे

 अडकावे रात्रभर.रस झिरपून भांड्यात गोळा होईल.तो

 सकाळी पिण्यास द्यावा.किडनी स्टोन तुटून बाहेर 

पडतो.उंबर फळ दुधात शिजवून खाल्यास पचनसंस्था

 मजबूत होते.पोटाचे सर्व विकार बंद होतात.विशेषतः हे

 थंड गुणधर्माचे असल्यानेच आम्लपित्त,मळमळ,पोटात

 दाह, अल्सर सारखे आजार याच्या सेवनाने बरे 

होतात.तेव्हा आपल्या परिसरात याचे झाड असणे 

आवश्यक आहे.अतिशय उपयोगि औषधी गुणधर्माचा हा

 वृक्ष कायम चिरतरूण ठेवतो.

उस्मानाबाद दोन पाॅजिटीव

दि. 26 #उस्मानाबाद येथून 81 swab तपासणी साठी वि दे शा वै महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 2 पॉसिटीव्ह, 2 inconclusive व 77 नेगेटिव्ह असा आहे.



x

पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती 

दोन्ही पेशंट नाळीवाडगाव ता.भूम येथील असून ते पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत. 

आजच्या रिपोर्ट मध्ये बाहेरगावी असलेले दोन पेशंट समाविष्ट करण्यात आले आहेत.

Total cases 198.

Discharge    152.

Death            09.

Active patients 37

Thursday, 25 June 2020

तळपायांची,हाताची सतत आग होणे-कारणे व उपाय


१)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास
२)मधुमेहाची शक्यता असल्यास.
३)व्हिटमीनबी १२ ची कमी.
४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.
५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.
६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास
७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.
८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
९)फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.
१०)बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.
११)मद्यपानाचे व्यसन
१२)किडनी संबंधित आजार.
१३)एखाद्या किटकाचा दंश.
*उपाययोजना.
१)गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते
२)कैलास जीवन लावून माँलीश केल्यास.
३)एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
४)दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.
५)दोन चमचे अँपलव्हेनिगर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.
६)पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण
खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध असत .
७)कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव  किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो
 आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.
८)शतधौत घ्रुत पायाला लावत जा.
९)धनेजीरे पाणी पीत जा.